पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

जंतनाशक

जंतनाशक

          💊 *राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिम* 💊

*शुक्रवार दि.१८/०८/२०१७,* रोजी शाळा व अंगणवाडयामध्ये मुलांना (वय वर्ष १ ते १८) जंतनाशक गोळी खाऊ घालण्याची मोहिम राबवायची आहे.

🔹जंताचा बालकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम
🔺रक्तक्षय (अनिमिया )
🔺पोटदुखी,उलट्या, अतिसार, मळमळणे
🔺भूक मंदावणे
🔺कुपोषण
🔺थकवा व अस्वस्थता
🔺शौचाच्या वेळेस रक्त पडणे
🔺आतड्याला सुज येणे.

🔵 जंताचा प्रादुर्भाव थोपविण्याचे मार्ग
🔺जेवणाच्या आधी हात स्वच्छ धुणे
🔺भाज्या व फळे खाण्यापुर्वी व्यवस्थित धुणे
🔺स्वच्छ व उकळलेले पाणी प्यावे.
🔺पायात चपला,बुट घालावेत
🔺नियमित नखे कापावित
🔺शौचालयाचा वापर करावा, उघड्यावर शौचाला बसु नये
🔺परिसर स्वच्छ ठेवावा.

🔵जंताचा नाश केल्याने बालकांना होणारे फायदे
🔺रक्तक्षय (अनिमिया)कमी होतो
🔺बालक क्रियाशिल होते व रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
🔺शारिरीक व बौध्दिक वाढ सुधारते
🔺आरोग्य चांगले राहते.

🔹 *जंतनाशक गोळी- एल्बेंडेझाॅल ४०० मि.ग्रॅम*

🔺वय १ ते २ वर्ष अर्धीगोळी (२०० मि ग्रॅम)क्रश करून पाण्यात विरघळून
🔺वय २ ते 3 वर्ष एक गोळी (४०० मि ग्रॅम) क्रश करून पाण्यात विरघळून
वय:- 3 ते19 वर्ष एक गोळी(400मि ग्रॅम)  चघळून खाऊ घालणे.

🔵प्रत्येक शाळा,अंगणवाडीत *दि १८/०८/२०१७* रोजी जंतनाशक गोळी मुलांना प्रत्यक्ष समोर उभे करुन खाऊ घालण्याची मोहिम हाती घ्यावयाची आहे.

शाळाबाहय मुले मुली यांना अंगणवाडी केंद्रात गोळया देणार आहेत.

🔹गोळी खाऊ घालण्यापुर्वी घ्यावयाची काळजी
🔺आहार खाऊ घातल्यानंतर गोळी खाऊ घालणे.रिकाम्या पोटी गोळी खाऊ घालू नये.
🔺प्रत्येक शाळेत एक आरोग्य कर्मचारी उपस्थित राहणार आहे.
🔺आजारी बालकांना गोळी देऊ नये.ते बालक ठिक झाल्यानंतर किंवा वंचित लाभार्थी यांना *मॉप अप राऊंड दिन दि २३ ऑगष्ट २०१७ ला*  गोळी देणे.
🔺गोळी दिल्यानंतर २ तास मुलांना शाळा, अंगणवाडीत थांबवून ठेवावे.
🔺गोळी खाल्यानंतर काही दुष्परिणाम दिसल्यास क्षार संजिवनी पाजणे.त्वरीत वैदयकीय अधिकारी यांचेशी संपर्क साधणे.
🔺ज्यामुलांच्या पोटात जंताचे प्रमाण जास्त आहे त्यामुलांना गोळी खाल्या नंतर त्रास होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.तेंव्हा घाबरण्याचे काहीही कारण नाही.
🙏









 *****************************************                      

 
 

🍓राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिम🍒

दि.१०/०२/२०१७ रोजी शाळा व अंगणवाडयामध्ये मुलांना जंतनाशक गोळी खाऊ घालण्याची मोहिम राबवायची आहे.

🔹जंताचा बालकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम
🔺रक्तक्षय (अनिमिया )
🔺पोटदुखी,उलट्या,अतिसार,
मळमळणे
🔺भूक मंदावणे
🔺कुपोषण
🔺थकवा व अस्वस्थता
🔺शौचाच्या वेळेस रक्त पडणे
🔺पोटाला सुज येणे.

🔵 जंताचा प्रादुर्भाव थोपविण्याचे मार्ग
🔺जेवणाच्या आधी हात स्वच्छ धुणे
🔺भाज्या व फळे खाण्यापुर्वी व्यवस्थित धुणे
🔺स्वच्छ व उकळलेले पाणी प्यावे.
🔺पायात चपला,बुट घालावेत
🔺नियमित नखे कापावित
🔺शौचालयाचा वापर करावा, उघड्यावर शौचाला बसु नये
🔺परिसर स्वच्छ ठेवावा.

🔵जंताचा नाश केल्याने बालकांना होणारे फायदे
🔺रक्तक्षय (अनिमिया)कमी होतो
🔺बालक क्रियाशिल होते व रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
🔺शारिरीक व बौध्दिक वाढ सुधारते
🔺आरोग्य चांगले राहते.

🔹जंतनाशक गोळी- एल्बेंडेझाॅल ४०० मि.ग्रॅम
🔺वय १ ते २ वर्ष अर्धीगोळी (२०० मि ग्रॅम)क्रश करून पाण्यात विरघळून
🔺वय २ ते 3 वर्ष एक गोळी (४०० मि ग्रॅम) क्रश करून पाण्यात विरघळून 
वय:- 3 ते19 वर्ष एक गोळी(400मि ग्रॅम)  चघळून खाऊ घालणे. 

🔵प्रत्येक शाळा,अंगणवाडीत दि १०/०२/२०१७ रोजी जंतनाशक गोळी मुलांना प्रत्यक्ष समोर उभे करुन खाऊ घालण्याची मोहिम हाती घ्यावयाची आहे.

शाळाबाहय मुले मुली यांना अंगणवाडी केंद्रात गोळया देणार आहेत.

🔹गोळी खाऊ घालण्यापुर्वी घ्यावयाची काळजी
🔺आहार खाऊ घातल्यानंतर गोळी खाऊ घालणे.रिकाम्या पोटी गोळी खाऊ घालू नये.
🔺प्रत्येक शाळेत एक आरोग्य कर्मचारी उपस्थित राहणार आहे.
🔺आजारी बालकांना गोळी देऊ नये.ते बालक ठिक झाल्यानंतर १५ फेब्रुवारी ला  गोळी देणे.
🔺गोळी दिल्यानंतर २ तास मुलांना शाळा,अंगणवाडीत थांबवून ठेवावे.
🔺गोळी खाल्यानंतर काही लक्षणे दिसल्यास क्षार संजिवनी पाजणे.त्वरीत वैदय अधिकारी यांचेशी संपर्क साधणे. 
🔺ज्यामुलांच्या पोटात जंताचे प्रमाण जास्त आहे त्यामुलांना गोळी खाल्या नंतर त्रास होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.तेंव्हा घाबरण्याचे काहीही कारण नाही. 


No comments :

Post a Comment