पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Saturday 30 September 2017

सांगली जिल्हा --आटपाडी तालुका रिक्त शाळा

सांगली जिल्हा --आटपाडी तालुका रिक्त शाळा

           

*सरल महत्वाचे* : *सूचना क्रमांक* : *११०४* *दिनांक* : *२८/०९/२०१७* *प्रदीप भोसले,हवेली,पुणे

*सरल महत्वाचे* :
*सूचना क्रमांक* : *११०४*
*दिनांक* : *२८/०९/२०१७*
*प्रदीप भोसले,हवेली,पुणे*

*(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )*
__________________________________________
➡ *जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया बाबत महत्वाची सूचना*

*टीप: सदर पोस्ट मध्ये इतरांनी हस्तक्षेप करून गैरसमजूत होईल असे काही लिहिण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता लक्षात घेता सदर पोस्ट वाचनातून नुकसान होऊ नये म्हणून सदर पोस्ट आमच्या pradeepbhosale.blogspot.in या ब्लॉग ला देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.पोस्ट बाबत सत्यता पडताळण्यासाठी ब्लॉगला भेट द्या.* __________________________________________

➡ *सर्व शिक्षक बांधवाना सूचित करण्यात येत आहे की,आज सायंकाळ पासून राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांसाठी (पुणे वगळता) संवर्ग-४ मध्ये येणाऱ्या शिक्षकांसाठी फॉर्म भरण्यासाठीची सुविधा दिनांक ०२/१०/२०१७ दुपारी १ वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.पुणे जिल्ह्यासाठी ही सुविधा उद्यापासून  देण्यात येईल याची नोंद घ्यावी.*

➡  *संवर्ग-४ ची यादी ही संगणक प्रणालीद्वारे अतिशय काटेकोरपणे तयार करण्यात आलेली आहे.यात काही चुका होण्याची शक्यता जवळजवळ नाही आहे.जर आपणास काही चुका वाटत असेल तर जिल्हा स्तरावरून ceo लॉगिन मधून जी माहिती सुरुवातीला भरलेली आहे त्यात काही चुका झालेल्या असण्याची शक्यता अधिक आहे.सदर यादीमध्ये दिसून येणाऱ्या काही शिक्षकांना असेही वाटू शकते की आपण पात्र नसताना देखील आपले नाव हे संवर्ग-४ च्या यादीमध्ये आलेले आहे,अशा शिक्षक बांधवांनी आपली अडचण लेखी स्वरूपात मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे कळवावी.आपली समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल याची नोंद घ्यावी.तसेच सदर अडचण आपण खालील ई-मेल वर देखील कळवावी जेणेकरून आपली समस्या टेक्निकलदृष्ट्या सोडवणे शक्य असेल तर ती देखील आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू.*

                         *E-mail ID*

              *Egov.saral@gmail.com*

➡ *संवर्ग-४ मध्ये कोणते शिक्षक येतात?*

*संवर्ग-१,संवर्ग-२,संवर्ग-३ मधील शिक्षकांच्या बदलीमुळे विस्थापित झालेले  व शाळेमध्ये समाणिकरणासाठी रिक्त ठेवावयाच्या पदामुळे विस्थापित झालेले असे सर्व शिक्षक या संवर्ग-४ मध्ये गणले जातात.*
   *या शिक्षकांची यादी ceo लॉगिन ला उपलब्ध करून दिलेली आहे.त्या मध्ये आपले नाव आहे किंवा नाही याची खात्री करून मगच आपल्या ट्रान्सफर पोर्टल मधील मुख्याध्यापक लॉगिन मधून संवर्ग-४ बदली फॉर्म म्हणजेच Transfer Under Consideration चा फॉर्म भरावा.सदर फॉर्म कसा भरावा हे समजून घेण्यासाठी आपणास माहितीस्तव मॅन्युअल उपलब्ध  करून देण्यात आलेले आहे.सदर मॅन्युअल वाचण्यासाठी खालील लिंक ला क्लीक करा.सदर मॅन्युअल वाचून त्यानंतच सर्वांनी फॉर्म भरावे हॅव विनंती.*
 
                             *लिंक*

http://pradeepbhosale.blogspot.in/p/transfer-under-consideration.html?m=1


➡ *संवर्ग-४ अंतर्गत येणाऱ्या शिक्षकांची यादी उद्या सकाळी १०:३० वाजता सर्व जिल्हा परिषदेच्या बाहेर दर्शनी भागात लावण्याच्या सूचना शासनाने सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या आहे.तरी अशा शिक्षकांनी उद्या सकाळी यादी पहावी व त्याप्रमाणे कार्यवाही करावी.*

➡ *संवर्ग-४ च्या शिक्षकांना यादी मधील आपले नाव पाहण्यासाठी उशीर होऊ नये यासाठी सर्व जिल्ह्यांना सुचित करण्यात येत आहे की,सदर pdf यादी ही आपल्या जि.प.च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे अथवा whatsapp सारख्या सोशल माध्यमाच्या  साहाय्याने सदर यादी आजच सर्व शिक्षक बांधवांपर्यंत पाठवण्याचा सूचना देण्यात आलेल्या आहेत.काही कारणास्तव जर ceo लॉगिन द्वारे प्रसिद्ध झालेल्या याद्या सर्व शिक्षकांपर्यंत  पाहणे शक्य झाले नाही तर अशा शिक्षकांनी आमच्या pradeepbhosale.blogspot.in या ब्लॉगला भेट द्यावी.तेथे लवकरच सर्व जिल्ह्यांच्या संवर्ग-४ च्या शिक्षकांच्या याद्या पाहता येऊ शकेल याची नोंद घ्यावी.*

➡ *सोलापूर,लातूर,उस्मानाबाद,परभणी,बीड व जालना या सहा जिल्ह्यांना या पूर्वीच संवर्ग-४ मधील शिक्षकांना भरावयाचा फॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे.या जिल्ह्यातील जवळजवळ सर्व शिक्षकांनी हा फॉर्म देखील भरलेला आहे.परंतू शासनाच्या सूचनेप्रमाणे या संवर्गात जि.प.शाळेतील पति-पत्नी शिक्षक एकत्रीकरण  या सुविधेचा लाभ देण्यात येणार असल्याने या फॉर्म मध्ये काही बदल केलेला असल्याने सोलापूर,लातूर,उस्मानाबाद,परभणी,बीड व जालना या सहा जिल्ह्यांतील शिक्षकांना या सुविधेचा लाभ प्राप्त व्हावा व पुन्हा एकदा फॉर्म भरण्याची संधी मिळावी या हेतूने या जिल्ह्यातील ज्यां शिक्षकांनी संवर्ग-४ चा फॉर्म भरलेला आहे अशा सर्व शिक्षकांचे फॉर्म सिस्टिम द्वारे unverify दिलेले आहे,याची नोंद घ्यावी.या सर्व शिक्षकांनी आपण पति-पत्नी एकत्रीकरण या सुविधेचा लाभ घेणार असाल अथवा नाही त्याप्रमाणे नवीन option भरून फॉर्म पुन्हा एकदा वेरीफाय करावयाचा आहे.परंतु ज्या शिक्षकांनी संवर्ग-४ चा फॉर्म यापूर्वी भरलेला आहे अशा सर्वांनी आपला unverify केलेला फॉर्म पुन्हा verify करणे बंधनकारक आहे हे लक्षात घ्यावे.आपण आपला फॉर्म वेरीफाय न केल्यास आपण संवर्ग-४ मध्ये येत असून देखील आपणास या संवर्गात २० पसंतीक्रम निवडून त्या ठिकाणी बदली शासनाने करण्याच्या या सुविधेचा लाभ घ्यायची इच्छा नाही असे समजून आपली बदली  संगणक प्रणाली द्वारे रँडमली करण्यात येईल याची नोंद घ्यावी.रँडमली पद्धतीत मात्र आपणास कोणताही पसंतीक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध नसेल.त्या वेळी जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या कोणत्याही शाळेत आपली बदली करण्यात येईल.सदर प्रक्रिया ही वेळोवेळी घेतलेल्या शासन निर्णयाप्रमाणे तसेच न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे पार पडत आहे हे लक्षात घ्यावे.सदर प्रक्रियेचे कोणाचेही नुकसान होणार नाही याची काळाजी घेतलेली आहे.आपणास काही शंका,अडचण असल्यास आपण मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयाकडे लेखी कळवावी.आपल्या अडचणी संदर्भात शासन स्तरावर विचार करण्यात येणार आहे हे लक्षात घ्यावे.*
 
➡ *आपल्या जिल्ह्याच्या ceo लॉगिन द्वारे भरलेल्या माहितीनुसार शासन बदली प्रक्रिया राबवत आहे.या माहितीमध्ये काही चुका झालेल्या असेल तर त्या प्रमाणे संगणक प्रणाली मध्ये देखील दिसून येतात.अशा वेळी बदली प्रक्रिया अधिकाधिक अचूक करण्यासाठी शिक्षकांनी भरलेले फॉर्म unverify करणे,त्यात काही बदल करणे असे निर्णय इच्छा नसताना घ्यावे लागतात.त्यामुळे बदली प्रक्रिया सुरु असेपर्यंत आपण संगणक प्रणालीच्या ट्रान्सफर पोर्टल व शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सुचनेकडे लक्ष ठेवावे,व त्याप्रमाणे कार्यवाही करावी.बदली प्रक्रिया सुरु असताना भविष्यात अशा प्रकारचे निर्णय वेळीवेळी घेतले जाऊ शकतात याची नोंद घ्यावी.त्या वेळी आपण प्राधान्याने तत्परतेने त्या वेळी दिलेल्या सूचनेप्रमाणे कार्यवाही करणे गरजेचे असेल हे लक्षात घ्यावे.*

➡  *वरील सहा जिल्ह्यातील संवर्ग-४ मध्ये यापूर्वी फॉर्म भरलेल्या शिक्षकांना विनंती आहे की,आज आपल्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगिन मध्ये नव्याने संवर्ग-४ मध्ये येणाऱ्या शिक्षकांची updated/सुधारित लिस्ट उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.त्या लिस्ट मध्ये आपले नाव आहे किंवा नाही हे सर्वप्रथम तपासून घ्यावे.जर आपले नाव त्या लिस्ट मध्ये असेल तर आपण या पूर्वी भरलेला फॉर्म जो सिस्टिम द्वारे unverify केला जाणार आहे तो फॉर्म पुन्हा एकदा तपासून घ्यावा.कदाचित त्यातील काही पसंतीक्रम सिस्टिम द्वारे कमी करण्यात आलेले असेल तर ते देखील चेक करावे.ceo लॉगिन ने त्यांनी भरलेल्या माहितीमध्ये दुरुस्ती केल्याने आता आपणास अधिक पसंतीक्रम उपलब्ध झालेले आहे.त्यामुळे आता आपण आपले पसंतीक्रमात बदल देखील करू शकाल.आपला फॉर्म तपासून माहिती भरून पूर्ण झाला की आपण आपला फॉर्म पुन्हा एकदा वेरीफाय करावयाचा आहे हे लक्षात घ्यावे.ceo लॉगिन ला आज उपलब्ध होणाऱ्या नवीन दुरुस्त यादीमधून आपले नाव कमी झाले असेल तर आपण या पूर्वी भरलेला फॉर्म delete करावा व पुन्हा फॉर्म भरू नये.परंतु आज नव्यांने येणाऱ्या यादीमध्ये आपले नाव असले तर या यादीमधील म्हणजेच संवर्ग-४ मधील सर्व शिक्षकांनी आपला फॉर्म भरणे बंधनकारक आहे.*

➡  *जे पति-पत्नी दोघेही संवर्ग-४ मध्ये आलेले आहेत अथवा दोघांपैकी एक संवर्ग-४ मध्ये आलेला आहे अशा वेळी सदर शिक्षकासाठी आपली बदली पति-पत्नी एकत्रीकरण  अंतर्गत एक युनिट समजून करून  देण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आलेला आहे.ही सुविधा जे पति-पत्नी जि. प.शाळेतील शिक्षक आहेत त्यांनाच देण्यात आलेली आहे.ज्या शिक्षकांना या सुविधेचा लाभ घ्यायचा आहे  त्यांनी फॉर्म भरताना दोघांनाही बदली साठी फॉर्म भरावा लागेल.हा फॉर्म कसा भरावा याविषयी सविस्तर माहिती मॅन्युअल मध्ये देण्यात आलेली आहे.परंतु या ठिकाणी एक बाब लक्षात घ्यावी की जे शिक्षक या सुविधेचा लाभ घेतील त्यांना जर त्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार बदली मिळाली नाही तर जिल्ह्यात ज्या ठिकाणी दोन शाळा ज्या ३० कि.मी च्या आत असेल अशा ठिकाणी त्यांची बदली करण्याचा प्रयत्न केला जाईल याची नोंद घ्यावी.एकदा या सुविधेचा लाभ घेण्याचे आपण नमूद केले व आपणास आपण दिलेल्या पसंतीक्रमाची शाळा मिळाल्या नाही तरीही आपण पुन्हा सदर सुविधेच्या लाभाचा निर्णय मागे घेऊ शकणार नाही,हे देखील लक्षात घ्यावे.*

अधिक माहितीसाठी आमच्या pradeepbhosale.blogspot.in  या ब्लॉग ला भेट द्या.

➡ *राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य होण्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करा आणि सदर फॉर्म भरा.*

                               *लिंक*
                        *goo.gl/j9nFGk*

*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*
Mobile no. :9404683229
*(Dont call,only whatsapp message)*
Email: egov.saral@gmail.com
Blog: pradeepbhosale.blogspot.in

 ```Disclaimer``` : _सदर पोस्ट ही केवळ आपणास मार्गदर्शनपर आहे हे लक्षात घ्यावे.या पोस्ट मधील सूचना म्हणजे  वरिष्ठ कार्यालयाकडून अचूक मार्गदर्शन मिळवून ते आपणापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.परंतु आमच्याकडून ऐकण्याच्या व समजून घेण्याच्या प्रक्रियेत सदर माहितीमध्ये अचूकतेच्या दृष्टीने थोडाफार फरक पडण्याची शक्यता नाकारता येत नाही याची नोंद घ्यावी.अशा केस मध्ये मी यासाठी कायदेशीररित्या जबाबदार नसेल याची नोंद घ्यावी.सदर माहिती आपल्या शिक्षक बांधवांचे काम लवकर व्हावे यासाठी केवळ वैयक्तिक स्तरावरून केलेले मार्गदर्शन असून सदर पोस्ट म्हणजे शासकीय कार्यालयाकडून आलेला आदेश नाही याची नोंद घ्यावी.

रिक्त पदे सांगली जिल्हा

रिक्त पदे सांगली जिल्हा

     Download
  click here

बदली सांगली जिल्हा 30-9-2017,) सवंर्ग- 1, संवर्ग-2 ,संवर्ग-3 मधील शिक्षकांच्या बदलीमुळे विस्तापित झालेले जिल्हा परिषद सांगली संवर्ग-4 शिक्षक बदली यादी

*बदली पोर्टल बाबत महत्वाचे*
*दि.30/09/2017*

 गटशिक्षणाधिकारी ,विस्तार अधिकारी ,केंद्रप्रमुख  यांनी आपल्या तालुक्यातील सर्व  केंद्रातील मुख्याध्यापक/ शिक्षक
-----------******-------------
जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना या पोस्ट द्वारे  सूचित करण्यात येते की

जिल्ह्यासाठी संवर्ग 4 मधील शिक्षकांना बदली फॉर्म भरण्यासाठी लॉगिन उपलब्ध  करून दिलेले असून दिलेल्या वेळेत आपले बदली फॉर्म भरून घ्यावेत.कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नाही.याची नोंद घ्यावी.

➡ *जे बदलीपात्र शिक्षक संवर्ग 1  संवर्ग 2 व संवर्ग 3 यामधील  शिक्षकांच्या बदलीने विस्थापित झालेले आहेत म्हणजेच ज्या बदलीपात्र शिक्षकांना संवर्ग 1 संवर्ग 2 व संवर्ग  3 मधील  शिक्षकांनी बदलीसाठी खो दिला असल्याने ज्यांची बदली झालेली आहे अशा शिक्षकांची यादी*

या पोस्टसोबत पाठवीत आहे.

*या यादीत असणाऱया शिक्षकांनीच  संवर्ग 4  मध्ये आपला बदली फॉर्म भरावा या यादी व्यतिरिक्त अन्य कोणत्याही शिक्षकांनी संवर्ग 4 मध्ये बदली फॉर्म भरू नये.*

*महत्वाची सूचना*

*यादीतील सर्व शिक्षकांनी बदली फॉर्म भरणे आवश्यक आहे कारण  एखाद्या शिक्षकाने बदली फॉर्म भरला नाही  तर अशा वेळी त्या शिक्षकास सिस्टीमद्वारे शाळा देवून त्यांची  बदली केली जाईल व त्यानंतर अशा शिक्षकांची कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही.याची नोंद घ्यावी.* शिक्षणाधिकारी प्रा जिल्हा परिषद सांगली

     

1) सवंर्ग- 1,  संवर्ग-2 ,संवर्ग-3 मधील शिक्षकांच्या बदलीमुळे विस्तापित झालेले    जिल्हा परिषद सांगली संवर्ग-4  शिक्षक  बदली यादी
  Download  

Thursday 28 September 2017

income tax assesses

Good news for income tax assesses:

Proposed Income Tax slab rates by Central Board of Direct Taxes to be implemented from the next Financial Year (2017-18)...

There will be 4 slabs unlike 3 at present...

Up to 4,00,000 : Nil

4,00,001 - 10,00,000 : 10%
10,00,001-15,00,000 : 15%
15,00,001-20,00,000 :20%
20,00,001 & above : 30%
It is official information, released this evening by CBDT (as received).

https://finapp.co.in/tax-slab-rate/

राज्यातील शाळांसाठीही आता केआरए

🏵राज्यातील शाळांसाठीही आता केआरए*

Maharashtra Times | Updated Sep 27, 2017, 02:37 AM IST
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
राज्याचा शैक्षणिक दर्जा वाढावा आणि शिक्षणात देशभरात पहिल्या तीन क्रमांकांत महाराष्ट्राचा समावेश व्हावा, यासाठी शाळांना केआरए (की रिझल्ट एरिया) देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. १०० टक्के शाळा डिजिटल करण्याबरोबरच बारावीचा अभ्यासक्रम जेईई आणि नीटच्या धर्तीवर करणे यांसारख्या एकूण १८ बाबींचा या केआरएत समावेश करण्यात आला आहे. याप्रश्नी लक्ष केंद्रीत करण्याची सूचना प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना मंगळवारी करण्यात आली आहे.
यासंदर्भात दरमहा अहवाल सादर करण्याची सूचनाही मंगळवारी शालेय शिक्षण विभागाने जीआरच्या माध्यमातून केली आहे.

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत देशभरात शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी अनेक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील लक्ष घातले आहे. त्यांनी शिक्षण विभागाला केआरए तयार करण्याच आदेश दिले होते. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने नुकताच यासंदर्भातील जीआर जाहीर केला असून त्यात या १८ केआरएची घोषणा मंगळवारी केली.

*या मुद्द्यांचा समावेश*

केआरए जाहीर करतानाच यासंदर्भात शिक्षण आयुक्तांकडे अहवाल सादर करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार शिक्षण आयुक्त जिल्ह्यानिहाय अहवाल तयार करून त्याची माहिती शिक्षण विभागाकडे सादर करायची आहे.
*या केआरएमध्ये प्रमुख्याने पुढील मुद्द्यांचा समावेश आहे-*
🔸प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा प्रगत करणे.
🔸 १०० टक्के शाळा डिजिटल करणे.
🔸 गळती रोखण्यासाठी बायोमेट्रिक पद्धत
🔸अकरावी, बारावीचा अभ्यासक्रम जेईई आणि नीट परीक्षांच्या धर्तीवर तयार करणे.
🔸राज्यातील ३३ टक्के शाळा ए ग्रेडमध्ये आणणे.
🔸नववी आणि दहावीमधील विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण गतवर्षाच्या तुलनेत ५० टक्क्यांनी कमी करणे.
🔸शाळेपासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ने-आणीची व्यवस्था करणे.
🔸अकरावी व बारावीचा अभ्यासक्रम व मूल्यमापन नीट, जेईईच्या धर्तीवर करणे.
🔸 दिव्यांग मुलांसाठी विशेष उपक्रम, खेळ व क्रीडा सुविधा उपलब्ध करणे.

Wednesday 27 September 2017

जीवनातील गुरूंचे महत्व

जीवनातील गुरूंचे महत्व 


भारत देशाचे वैशिष्ट्य म्हणजे गुरु-शिष्य परंपरा ! : ‘विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गुरुपौर्णिमा या सणाच्यानिमित्ताने आपल्या जीवनात गुरूंचे महत्त्व कसे आहे, हे समजून घेऊया.
१. गुरूंचे महत्त्व आणि ‘गुरु’ शब्दाचा अर्थ
आपल्या देशाचे वैशिष्ट्य म्हणजे गुरु-शिष्य परंपरा. गुरुच आपणाला अज्ञानातून बाहेर काढतात. शिक्षक हे आपले गुरुच आहेत. त्यामुळे आपण गुरुपौर्णिमेच्याच दिवशी ‘शिक्षकदिन’ साजरा करून त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करायला हवी. प्रथम आपण ‘गुरु’ या शब्दाचा अर्थसमजून घेऊया. ‘गु’ म्हणजे अंधकार आणि ‘रु’ म्हणजे नाहीसा करणे.’ गुरु आपल्या जीवनातील विकारांचे अज्ञान दूर करून आनंदी जीवन कसे जगावे, ते आपल्याला शिकवतात.
२. मनुष्याच्या जीवनातील तीन गुरु !
२ अ. आपल्यावर निरनिराळे संस्कार करून आपल्याला समाजाशी एकरूप व्हायला शिकवणारे आई-वडील हे आपले पहिले गुरु !
पालक
बालपणात आई-वडील आपल्याला प्रत्येक गोष्ट शिकवतात. योग्य काय आणि अयोग्य काय, याची जाणीव करून देतात. तसेच चांगल्या सवयी लावतात, उदा.
१. सकाळी लवकर उठावे, भूमीला वंदन करावे, ‘कराग्रे वसते लक्ष्मी’ हा श्लोक म्हणावा.
२. मोठ्यांना नमस्कार का आणि कसा करावा.
३. सायंकाळी ‘शुभंकरोती’ म्हणावे, दिवा लावावा; कारण दिवा हा अंधकार नष्ट करतो.
४. आपण आपल्या मित्रांना भेटल्यावर नमस्कार करावा; कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये देव आहे.
५. तसेच आपल्या घरी कोणी पाहुणे आले की, त्यांचे देवासमान स्वागत करावे.
अशा सर्व गोष्टी आई-वडील आपल्याला सांगतात, म्हणजे आपले पहिले गुरु आई-वडील आहेत; म्हणून आपण त्यांचा आदर करायला हवा आणि प्रतिदिन त्यांना नमस्कार करायला हवा. आता सांगा, तुमच्यापैकी किती मुले आपल्या आई-वडिलांना प्रतिदिन नमस्कार करतात ? आज आपण निश्चय करूया, ‘आई-वडिलांना प्रतिदिन नमस्कार करणार.’ हीच त्यांच्याप्रतीची खरी कृतज्ञता आहे.
२ आ. आपल्याला अनेक गोष्टी शिकवून सर्वांगाने परिपूर्ण करणारे शिक्षक, हेच आपले दुसरे गुरु :
शिक्षक
खरेतर आपण शिक्षकदिन गुरुपौर्णिमेला साजरा करून या दिवशी त्यांना भावपूर्ण नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घ्यायला हवा. गुरु म्हणजे आपले शिक्षक आणि शिष्य म्हणजे आपण असतो; म्हणून आपण शिक्षकदिन याच दिवशी साजरा करायला हवा.
शिक्षक आपल्याला अनेक विषयांचे ज्ञान देतात. ते इतिहासशिकवतात. त्यातून ते आपल्यातील राष्ट्राभिमान जागृत करतात. आपण आपल्यासाठी जगायचे नसते, तर राष्ट्रासाठी जगायचे असते, हा व्यापक विचार आपल्याला देतात. भगतसिंग, राजगुरु, सुखदेव इत्यादी क्रांतीकारकांनी राष्ट्रासाठी प्राणार्पण केले, त्याप्रमाणे आपण त्याग करायला हवा. ‘त्याग हा आपल्या जीवनाचा पाया आहे’, हे आपल्याला शिक्षक सांगतात. त्यागी मुलेच राष्ट्राचे रक्षण करू शकतात. इतिहासातून आपले आदर्श ठरतात, उदा. छत्रपती शिवाजी महाराज, स्वा. सावरकर हेच आपले खरे आदर्श आहेत. त्यांच्याप्रमाणे आपण त्यागी असायला हवे.
२ इ. निरनिराळे विषय निःस्वार्थीपणे शिकवून आपल्याला प्रगतीपथावर नेणारे आपले शिक्षक ! : शिक्षक आपल्याला मराठी भाषा शिकवतात. त्यामधून ते आपल्यामध्ये मातृभाषेचा अभिमान जागृत करतात आणि रामायण, महाभारत, दासबोध अशा ग्रंथांचा अभ्यास करण्याची आवडही निर्माण करतात. यातून ते आपल्याला आपल्या संतांची ओळख करून देतात आणि ‘त्यांच्यासारखे आपण घडावे’, यासाठी प्रयत्न करतात. तसेच ते आपल्याला समाजशास्त्र, अर्थशास्त्र यांसारखे विषयही शिकवतात. यातून आपण ज्या समाजात रहातो, त्या समाजाचे ऋण आपल्यावर असते, याची जाणीव शिक्षक आपल्याला करून देतात. अर्थशास्त्रातून योग्य मार्गाने (धर्माने) पैसा मिळवावा आणि अयोग्य मार्गाने (अधर्माने) पैसा मिळवू नये, हे शिकवतात. नाहीतर आज आपण पहातो आहोत की, सारा देश भ्रष्टाचाराने ग्रासला आहे. हे सर्व आपण पालटावे, असेच शिक्षकांना वाटते.
२ ई. अशा महान शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा ! :तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लक्षात आले असेल, ‘शिक्षक आपल्याला जीवनातील अनेक मूल्ये शिकवतात आणि ती कृतीत यावीत, यासाठी आवश्यक त्या वेळी शिक्षासुद्धा करतात. त्यामागे आपण आदर्श जीवन जगावे, असा त्यांचा शुद्ध हेतू असतो.’ काही मुले शिक्षकांची चेष्टा करतात, हे पाप आहे. आपण या दिवशी त्यांची क्षमा मागून त्यांच्याप्रती आज कृतज्ञता व्यक्त करायला हवी.
३. आध्यात्मिक गुरु
आध्यात्मिक गुरु
३ अ. आध्यात्मिक गुरूंनी आपल्याला जीवनाचा खरा अर्थ विषदकरणे : आतापर्यंत आपण या भौतिक जगासंदर्भात मार्गदर्शन करणारे गुरु पाहिले. आता आपण आध्यात्मिक गुरु कसे असतात, ते पाहूया. तिसरे गुरु म्हणजे आध्यात्मिक गुरु ! प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात गुरु येतात. जसे श्रीकृष्ण-अर्जुन, श्री रामकृष्ण परमहंस-स्वामी विवेकानंद, समर्थ रामदासस्वामी-शिवाजी महाराज अशी गुरु-शिष्य परंपरा हे आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे.
आध्यात्मिक गुरु आपल्याला आपली खरी ओळख करून देतात. आपल्याला अज्ञानामुळे असे वाटते की, मी एक व्यक्तीr आहे; पण खरे पहाता आपण व्यक्ती नसून आत्मा आहोत, म्हणजे देवच आपल्यात राहून प्रत्येक कृती करतो; पण अहंकाररूपी अज्ञानामुळे आपल्याला वाटते, ‘आपण प्रत्येक कृती करतो.’ समजा, आत्मा आपल्यापासून वेगळा केला, तर आपण काही करू शकू का ? तेव्हा देवच सर्व करतो. तो अन्न पचवतो, तोच रक्त बनवतो, याची तीव्र जाणीव गुरु आपल्याला करून देतात.
३ आ. आनंदी होण्याचा सोपा मार्ग, म्हणजे आपल्या हातून घडणार्‍या चुकांच्या मुळाशी असलेले दोष शोधून ते घालवण्यासाठी प्रयत्न करणे : अहंकारामुळे व्यक्ती स्वतःला देवापासून वेगळी समजते आणि जीवनात सतत दुःखी रहाते. तेव्हा आपल्या जीवनात जर आध्यात्मिक गुरु यायला हवेत, तर आपण आपल्या जीवनाला प्रार्थना, कृतज्ञता आणि नामजप यांची जोड द्यायला हवी. आपण कोणतेही काम हातात घेतले की, प्रथम कृतज्ञता व्यक्त करावी. तसेच ती कृती चांगली व्हावी; म्हणून प्रार्थना करावी. आपल्यावर गुरूंची कृपा व्हावी; म्हणून प्रतिदिन आपल्या हातून घडणार्‍या चुकांची नोंद करावी आणि त्यामागील दोष शोधावा. यामुळे आपले दोष लवकर जातील आणि आपल्यात देवाचे गुण येतील अन् आपण आनंदी होऊ.
आता आपण देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करूया आणि आपल्याला समजलेली सर्र्व सूत्रे आमच्या कृतीत येऊ देत, अशी प्रार्थना करूया

क्रांती दिन

क्रांती दिन - ९ ऑगस्ट १९४२

खालील माहिती  
मुंबईत भऱलेल्या कॉंग्रेस अधिवेशनात महात्मा गांधींनी ‍केलेली 'छोडो भारत'ची गर्जना ‍आणि दिलेला ''करेंगे या मरेंगे'' हा मंत्र नऊ ऑगस्टच्या दिवशी संपूर्ण देशात पसरला होता. त्यामुळे यादिवशी क्रांतीची ज्योतच जणू पेटली. देशभरात ब्रिटिश सत्तेला हाकलून लावण्यासाठी आंदोलनांना सुरवात झाली. प्रत्येकाला जे योग्य वाटेल ते तो करत होता. ब्रिटिश सत्ता पार हादरून गेली होती. हे रोखायचे कसे असा प्रश्न पडला होता. त्याची पूर्वसूचना आदल्या रात्रीच्या भाषणातच मिळाल्याने ब्रिटिशांनी पहाटे पाच वाजताच मुंबईत बिर्ला हाऊसमधून गांधीजी आणि त्यांच्या कुटुंबीयांना ताब्यात घेतले. यावेळी गांधीजींनी जनतेला संदेश दिला, ''आता प्रत्येकजणच पुढारी होईल.''
ब्रिटिशांनी काँग्रेसच्या सर्व नेतेमंडळींना अधिवेशनाच्या जागीच अटक केली होती. त्यांना सर्वांना पुण्यात हलविण्यात आले. चिंचवड स्टेशनवर गाडी थांबवून महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेवभाई देसाई आणि मीराबेन या चौघांना खाली उतरवून त्यांची रवानगी गुप्त ठिकाणी करण्यात आली. बाकीच्यांना पुढे नेण्यात आले. सरकारने गुप्तता पाळली तरी बातमी फुटलीच. गांधीजींना पुण्यात आगाखान पॅलेसमध्ये आणि नेहरू, पटेल, आझाद या मंडळींना अहमदनगरच्या किलल्यात ठेवण्यात आल्याचे समजले.नेत्यांची धरपकड झाल्याने आंदोलन लोकांच्या ताब्यात गेले. देशभर जागजागी हरताळ, मिरवणुका, मोर्चे यांना ऊत आला. सरकारने लोकांना एकत्र जमण्यास बंदी घातली. पण लोक आता आदेश मानायला तयार नव्हते. पोलिसांच्या लाठीहल्ल्याला, गोळीबाराला जुमानत नव्हते. जाळपोळ, पोलिसांचे खून, टेलिफोन व तारा कापणे असे प्रकार सुरू झाले.जणू लोकांनी ब्रिटिश सत्तेविरूद्ध युद्ध पुकारले होते. संपूर्ण देश पेटला होता. दंगल जाळपोळ, गोळीबार, रेल्वेचे अपघात, सरकारी कार्यालयांना आगी लावणे, सरकारी खजिन्यांची लुटालूट असे प्रकार सुरू होते. सरकार दडपशाही करून पाहिजे त्याला विनाचौकशी अटक करत होती. सारा देश गोंधळलेल्या अस्थिर परिस्थितीत सापडला होता.सरकारने या सर्व प्रकाराला गांधीजींना जबाबदार ठरवले. गांधीजींना याचा इन्कार करून याच्या निषेधार्थ 21 दिवसांचे उपोषणही केले. पण जगभरातील परिस्थितीही बदलत होती. युद्धाचे पारडे दोस्त राष्ट्रांच्या बाजूने झुकत होते. अमेरिका नावाची सत्ता उदयास येत होती. तिने युद्धाचे पुढारीपण घेतले होते. या साऱ्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर क्रांतीसंग्रामाची तीव्रता ओसरली.
*************************************************************
दुसऱ्या महायुद्धात पाठिंबा घेऊनसुद्धा ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य दिले नाही, तेव्हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी " छोडो भारत" आंदोलनाची हाक दिली. हा स्वातंत्र्यासाठीचा अंतिम लढा होता. 'चले जाव' आणि ' करेंगे या मरेंगे' हे दोन स्फूर्तीदायक मंत्र  या लढ्याने दिले. या आंदोलनाची सुरुवात ९ ऑगस्ट १९४२ रोजी झाली होती. त्यामुळेच हा दिवस ' ऑगस्ट क्रांती दिन' म्हणून पाळला जातो. मुंबईच्या ज्या गवालिया टेंक मैदानातून या आंदोलनास सुरुवात झाली, ते आता 'ऑगस्ट क्रांती मैदान' नावाने ओळखले जाते. या आंदोलनाची आखणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ४ जुलै १९४२ रोजी तयार केलेल्या प्रस्तावाने झाली. आणि ८ ऑगस्ट रोजी आखिल भारतीय काँग्रेस समितीच्या मुंबई अधिवेशनात ' छोडो भारत' प्रस्ताव समंत करण्यात आला.
'छोडो भारत' प्रस्तावाची कुणकुण ब्रिटीश सरकारला लागली होती. सरकारने गांधीजींना ताब्यात घेवून पुण्याजवळील AAGAKHAN PALACE मध्ये ठेवले. कार्यकर्त्यांची धरपकड केली आणि अनेक वरिष्ठ कार्यकर्त्यांना नगरच्या किल्ल्यात कैदेत ठेवण्यात आले. नेते कैदेत असल्यामुळे आंदोलन होणार नाही, हा ब्रिटीशांचा अंदाज चुकला. तरुण नेत्या अरुणा असफअली यांनी गवालिया टेंक मैदानावर ठरल्याप्रमाणे ९ ऑगस्ट ला तिरंगा फडकावला आणि 'छोडो भारत' आंदोलनाचा  बिगुल वाजला. जागोजागी आंदोलने झाली. गांधीजीनी संपूर्ण आंदोलन अहिंसेच्या मार्गाने करण्याचे आवाहन केले होते; मात्र ब्रिटीशांना आता हुसकावून लावायचेच, या ध्येयाने झपाटलेल्या काही जणांकडून हिंसक घटनाही घडल्या. अनेक ठिकाणी जिल्हा प्रशासनाला हटविण्यात आले, अटक केलेल्या काही नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी तुरुंग फोडून मुक्तता करवून घेतली आणि जागोजागी प्रशासनाला उखडून स्वातंत्र्य प्रशासनाची घोषना केली. दुसऱ्या महायुद्धामुळे जर्जर झालेल्या ब्रिटीशांची या आंदोलनामुळे तारांबळ उडाली. देशभरात ठिकठिकाणी गोळीबार झाला. शेकडो कार्यकर्त्यांना हौतात्म्य आले. लाखो कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली; परंतु तरीही आंदोलन विझले नाही. प्रत्येकाने नेता बनावे, हे गन्दिजींचे आवाहन तंतोतंत पाळण्यात येत होते. अटक केलेल्या नेत्यांचा बाह्यजगाशी सुमारे तीन वर्षे संपर्काच नव्हता, तरीही आंदोलन थांबले नाही, हे १९४२ च्या आंदोलनाचे प्रमुख वैशिष्ट्य होय.
अटकेत असलेल्या महात्मा गांधीनी आंदोलनकाळात प्रकृतीची पर्वा न करता २१ दिवस उपोषण केले. १९४४ मध्ये त्यांची प्रकृती खूपच नाजूक झाल्यामुळे त्यांची ब्रिटीशांनी सुटका केली. तोपर्यंत ब्रिटीशांनी परिस्थितीवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवले होते; परंतु गांधीजी आणि काँग्रेसला या आंदोलनामुळे देशातील काही नेत्यांच्या टीकेला सामोरे जावे लागले. १९४२ च्या आंदोलनाने 'आरपार लढाई' ची बीजे पेरली. ब्रिटीशांना हुसकावून लावल्या खेरीज स्वस्थ बसायचे नाही, या ध्येयाची ज्योत मनामनात चेतवली. भारताला स्वातंत्र्य देण्यावाचून गत्यंतर उरलेले नाही, हे ब्रिटीशांना कळून चुकले, ते याच आंदोलनामुळे. अमेरिकेचा महासत्ता म्हणून उदय होत होता. युद्धाची सूत्रेही अमेरिकेच्या हातात गेली होती. या बदलत्या परिस्थितीचा अंदाज घेवून, आंतरराष्ट्रीय घडामोडीचा अभ्यास करून योग्य वेळी केलेलं आंदोलन म्हणूनही 'छोडो भारत' आंदोलनाला वेगळे महत्व आहे. हेच या आंदोलनाचे दुसरे महत्वाचे वैशिष्ट्य होय. कॉंग्रेसच्या जुलै मधील बैठकीत जो प्रस्ताव तयार करण्यात आला , त्यात आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर टिप्पणी करण्यात आली होती. ८ ऑगस्ट च्या काँग्रेस समितीच्या अधिवेशनात हा प्रस्ताव समंत करतानाही परिस्थितीचा उहोपोह करण्यात आल्याचे दिसून येते. 'ब्रिटीशांनी भारताला स्वातंत्र्य करणे देशाच्या आणि जगाच्या दृष्टीने आवश्यक आहे, असे समितीने म्हंटले होते.
स्वातंत्र्याप्राप्तीनंतरचे हंगामी सरकार कसे असेल, याचाही विचार समितीने केलेला होता. हे सरकार सर्व पक्ष आणि संघटनांच्या सहकार्याने बनेल आणि सर्व भागांतील जनतेचे प्रतिनिधित्व ते करेल. भारतावरील आक्रमणांचा अहिसांत्मक आणि लष्करी मार्गाने मुकाबला करून भारताचे संरक्षण करणे हे या सरकारचे प्राथमिक कार्य असेल. हे कार्य मित्रराष्ट्रांच्या सहकार्याने केले जाईल. शेती आणि कारखान्यांमध्ये कष्ट करणाऱ्यांच्या प्रगतीसाठी हे सरकार वचनबद्ध असेल. याच जनतेची भारतात खर्या अर्थाने सत्ता आहे. हंगामी सरकार घटना समितीची योजना तयार करेल व सर्व समाजघटकांना मान्य होईल आशी घटना तयार केली जाईल. घटनेत राज्यांना शक्य तेवढे स्वायत्त अधिकार दिले जातील, आशय अनेक भविष्य कालीन बाबींची योजना याच प्रस्तावात अंतर्भूत होती. तसेच परराष्ट्र धोरण काय राहील, हेही नमूद करण्यात आले होते. म्हणजेच संपूर्ण स्वातंत्र्यासाठी हा अंतिम लढा आहे, एवढे फक्त ठरवून स्वातंत्र्यलढयातील नेते थांबले नाहीत तर त्यांनी भविष्याच्या योजनाही आखल्या होत्या. याखेरीज स्वातंत्र्य मिळविणे हे या आंदोलनाचे ध्येय असले तरी केवळ भारतापुरता विचार न करता अनेक परतंत्र राष्ट्रांना पाठिंबा देण्याची भूमिका घेण्यात आली होती. त्यामुळेच 'छोडो भारत' आंदोलन आणि ९ ऑगस्ट या क्रांती दिनाला अनन्यसाधारण महत्व आहे
संकलित माहिती ....

भीम ॲप

भीम ॲप कसे वापरावे ?

भीम ॲप कसे वापरावे ?
भीम ॲप म्हणजे भारत इंटरफेस फॉर मनी हे एक मोबाईल ॲप्लिकेशन आहे. या ॲप्लिकेशनची निर्मिती "नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया" या भारत सरकारच्या आर्थिक देवाण घेवाण प्रणाली विकसित व देखभाल करणाऱ्या संस्थेने केली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘भीमराव’ या नावावरून या ॲपला भीम हे नाव देण्यात आले आहे. सध्या हे ॲप ॲन्ड्रॉइड व आयओएस या मोबाईल संगणक प्रणालींवर वापरण्यासाठी उपलब्ध आहे. आत्तापर्यंत हे ॲप १ कोटी ४० लाख वेळा मोबाईलवर डाऊनलोड करण्यात आले आहे. हे ॲप युनिफाईड पेमेंट इंटरफेस या प्रणालीवर आधारित आहे.
सभासद :
भारतातल्या ४४ राष्ट्रीय आणि खाजगी बँका या ॲप्लिकेशनच्या सभासद आहेत. या ॲप्लिकेशनचा वापर करून आपण ४४ बँकांपैकी कुठल्याही बँकेतल्या स्वतःच्या खात्यातून पैशांची डिजीटल देवाण घेवाण करू शकतो.
बँक सूची :
१. अलाहाबाद बँक २. आंध्र बँक ३. ॲक्सिस बँक ४. बँक ऑफ बडोदा ५. बँक ऑफ इंडिया ६. बँक ऑफ महाराष्ट्र ७. कॅनरा बँक ८. कॅथॉलिक सिरीयन बँक ९. सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया १०. सिटी युनियन बँक ११. कॉर्पोरेशन बँक १२. डीसीबी बँक १३. देना बँक १४. फेडरल बँक १५. एचडीएफसी बँक १६. एचएसबीसी बँक १७. आयसीआयसीआय बँक १८. आयडीबीआय बँक १९. आयडीएफसी बँक २०. इंडियन बँक २१. इंडियन ओव्हरसीज बँक २२. इंडसइंड बँक २३. कर्नाटक बँक २४. करुर वैस्या बँक २५. कोटक महिंद्र बँक २६. लक्ष्मी विलास बँक २७. ओरीयेन्टल बँक ऑफ कॉमर्स २८. पंजाब नॅशनल बँक २९. आरबीएल बँक ३०. साउथ इंडियन बँक ३१. स्टँडर्ड चार्टर्ड बँक ३२. स्टेट बँक ऑफ ३३. स्टेट बँक ऑफ ३४. स्टेट बँक ऑफ इंडिया ३५. स्टेट बँक ऑफ ३६. स्टेट बँक ऑफ ३७. स्टेट बँक ऑफ ३८. सिंडीकेट बँक ३९. टीजेएसबी बँक ४०. युको बँक ४१. युनियन बँक ऑफ इंडिया ४२. युनायटेड बँक ऑफ इंडिया ४३. विजया बँक ४४. येस बँक
पर्याय :
या ॲपवरून पैशांची देवाण घेवाण करण्यासाठी खालील पर्याय उपलब्ध आहेत. या पर्यायांपैकी कुठल्याही एका पर्यायाचा वापर करून आपण देवाण घेवाण करू शकतो.
पैसे पाठवण्यासाठी :
१. ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा बँक खाते क्रमांक व आयएफएससी कोड वापरून. किंवा
२. ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा मोबाईल क्रमांक वापरून. किंवा
३. ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा व्हर्रच्युअल पेमेंट ॲड्रेस वापरून.
पैसे स्वीकारण्यासाठी :
१. ज्याच्याकडून पैसे स्वीकारायचे आहेत त्याचा व्हर्रच्युअल पेमेंट ॲड्रेस वापरून.
२. ज्याच्याकडून पैसे स्वीकारायचे आहेत त्याचा मोबाईल क्रमांक वापरून.
३. स्वतःचा क्यूआर कोड वापरून.

भारत देश माहिती

भारत देश माहिती 

▃▃▃     मेरा भारत महान    ▃▃▃▃


आपणा सर्वांना भारतीय असण्याचा अभिमान वाटावा अशी माहिती
भारताने लावलेले शोध
🔰 बुद्धिबळ
🔰   शून्य
🔰 आयुर्वेद - २५०० वर्षांपूर्वी चरकाने लावला
🔰  जलपर्यटन (Navigation)- ६००० वर्षांपूर्वी, Navy हा शब्ददेखील संस्कृत शब्द ‘नौ’ ने तयार झाला आहे.
🔰 पृथ्वीला सूर्याभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी ३६५ दिवस लागतात हा शोध खरा भास्कराचार्यांनी शेकडो वर्षांपूर्वी लावला होता.
🔰 सर्जरीचा शोध २५०० वर्षांपूर्वी सुश्रुताने लावला होता. त्याकाळी सुश्रुत आणि त्याचा संघ, मोतीबिंदू, ब्रेन सर्जरी, प्लास्टिक सर्जरी, कृत्रिम अवयव यासारख्या सर्जरी करायचे.
🔰 योग - ५००० वर्षांपूर्वी
🔰 मर्शिअल आर्टचा शोध बौध भिक्षुकांनी प्रथम भारतात लावला होता आणि त्यानंतर तो उत्तर आशियात गेला.
🔰जगातील पहिले विद्यापीठ (university) इ.स. पूर्व ७०० वर्षं – तक्षशीला विद्यापीठ जिथे जगभरातून १०,५०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घ्यायचे आणि ६० हून अधिक विषय शिकवले जायचे.
🔰ब्रिटीश राजवट येण्यापूर्वी इ.स. १७१८ ला भारत हा जगातील सर्वात श्रीमंत देश होता.
♦ भारताबाहेर:भारतीय ♦
🔹अमेरिकेतील ३८% डॉक्टर भारतीय आहेत.
🔸 अमेरिकेतील १२% वैज्ञानिक भारतीय आहेत.
🔹 NASA तील ३६% कर्मचारी भारतीय आहेत.
🔸Microsoft चे ३४% कर्मचारी भारतीय आहेत.
🔹IBM चे २८% कर्मचारी भारतीय आहेत.
🔸 Intel चे १७% कर्मचारी भारतीय आहेत.
🔹 Xerox चे १३% कर्मचारी भारतीय आहेत.
🔰अमेरिका, रशिया आणि चीनला स्पर्धा देणारी भारत ही जगातील एकमेव उत्कृष्ट स्पेस एजेन्सी आहे. पहिल्याच प्रयत्नात मंगळावर यान यशस्वीरीत्या पोहचवणारा भारत पहिला देश आहे आणि या यात्रेचा एकंदरीत खर्च हा हॉलीवूड चित्रपट Gravity च्या खर्चापेक्षाही कमी होता. २००८ मध्ये एकाच प्रयत्नात १० उपग्रह अंतराळात स्थिर करून भारताने वर्ल्ड रेकॉर्ड केला होता.
🔰 Satelite मध्ये भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो.
🔰दुध, काजू, नारळ, चहा, आलं, हळद आणि काळीमिरी उत्पादनात भारताचा पहिला तसेच गहू, तांदूळ, शेंगदाणे, साखर आणि मत्सोत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांत लागतो.
🔰 जगातील सर्वाधिक गुराढोरांची संख्या भारतात आहे.
🔰 जगातील सर्वाधिक पोस्ट ऑफिस भारतात आहेत (१.५० लाख)
🔰जगातील सर्वाधिक वैज्ञानिक आणि इंजिनिअर भारतात आहेत.
🔰 हॉटमेल आणि प्लेटीअम चीप चे निर्माते भारतीय आहेत.
🔰एक वर्षाला ४०० हून अधिक चित्रपट निर्माण करणारी, ७२ लाख लोकांना रोजगार पुरवणारी आणि ६,००० करोड हून अधिक वार्षिक मिळकत असलेली बॉलीवूड ही जगातली एकमेव फिल्म इंडस्ट्री आहे.
🔰स्टेट बँक ऑफ इंडिया ही जगातील सर्वाधिक शाखा असलेली एकमेव बँक आहे.
🔰. टाटा, SBI, इन्फोसिस या जगातील उच्च २०० कंपन्यातील यादीत पहिल्या ५० मध्ये आहेत.
🔰जगातील सगळ्यात मोठी बुद्धिमान तरुण लोकसंख्या भारतात आहे. ही लोकसंख्या अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त आहे.
🔰 प्रचंड गड-किल्ले, स्मारके आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेला भारत हा जगातील एकमेव देश आहे.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 
👉१८ प्रमुख भाषा,
👉१,६०० द्वितीय भाषा,
👉२९ प्रमुख सण,
👉६,४०० जाती
   आणि उपजाती
👉७ संघराज्य,
👉२९ राज्य,        
👉६ मोठे धर्म,
👉५२ मोठ्या जमाती

महाराष्ट्राबाबत माहिती

महाराष्ट्राबाबत माहिती

महाराष्ट्राबाबत माहिती
स्थापना -  01 मे 1960
राजधानी - मुंबई
राज्यभाषा - मराठी
एकूण जिल्हे - 36
एकूण तालुके -  355
( मुंबई उपनगर मधील अंधेरी बोरीवली कुर्ला ही फक्त शासकीय कामासाठी केलेली 3 तालुके मिळुन 358
 (355 + 3 = 358)
ग्राम पंचायत -  28,813
पंचायत समित्या 355
 एकूण जिल्हा परिषद - 34
आमदार विधानसभा  288
आमदार विधानपरीषद 78
महाराष्ट्र लोकसभा सदस्य 48
सुमद्रकिनारा - 720 किमी
नगरपालिका - 226
महानगरपालिका - 27
27 वी मनपा पनवेल 1oct 2016
शहरी भाग - 45.2 %
ग्रामीण भाग 55 .8 %
लोकसंख्या बाबतीत 2 रा क्रमांक
क्षेत्रफळात 3 रा क्रमांक
महाराष्ट्राने देशाचा 9.36 % प्रदेश व्यापला आहे
महाराष्ट्राची घनता 365
देशातील 9.29% लोकसंख्या महाराष्ट्रात राहते.
महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या - पुणे  ( 94.3 लाख )
महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या जिल्हा - सिंधुदुर्ग (8.50 लाख)
संपुर्ण साक्षर 1ला जिल्हा सिंधुदुर्ग
सर्वात कमी साक्षर जिल्हा
जनगणना 2011नुसार नंदूरबार 64.4 %
2014  पासुन पालघर 57.14 %
MH लिंग गुणोत्तर  - 929
सर्वाधिक रत्नागिरी - 1122
MH बाल लिंग गुणोत्तर - 894
सर्वाधिक पालघर - 967
महाराष्ट्रातील सर्वात जास्त निरक्षर लोक पुणे जिल्ह्यात  (10.71लाख ) आहेत.
अनुसुचित जाती पुणे प्रथम क्रमांकावर
अनुसुचित जमाती नाशिक प्रथम क्रमांकावर
महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगले असलेला जिल्हा - गडचिरोली
महाराष्ट्रातील कमी जंगल असेलला जिल्हा - बीड
महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी असलेला जिल्हा - नंदूरबार
महाराष्ट्रातील अधिक तलावांचा जिल्हा - गोंदिया
महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा - अहमदनगर
महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा - मुंबई शहर
महाराष्ट्रातील उंच शिखर  कळसूबाई (1646मी)
महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी - गोदावरी
महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग - न्हावाशेवा पळस्पे 27 किमी
महाराष्ट्रातील सर्वात जुनी नगरपालिका - रहिमतपूर ( सांगली )
पहिले मातीचे धरण गोदावरी - (गंगापूर) नदीवर
महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्र किनारा - रत्नागिरी
जगातील पहिले जैव तंत्रज्ञान विद्यापीठ - नागपूर
भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर मुंबई
पहिला संपूर्ण डिजीटल     जिल्हा - नागपुर
(Oct 2016)

सणावळ्या

सणावळ्या व ऐतिहासिक घटना

सणावळ्या ऐतिहासिक घटना, वर्षे व स्थळे
* १८२९ : सती बंदीचा कायदा
* १८४८ : महात्मा फुल्यांनी पुण्यात पहिली मुलींची शाळा काढली.
* १८५६ : विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा.
* १८५७ : मुंबई, चेन्नई व कोलकाता येथे विद्यापीठांची स्थापना
* १८७६ : वासुदेव बळवंत फडके यांचा सशस्त्र उठाव
* १८८५ : राष्ट्रीय काँग्रेस सभेची स्थापना.
* १८९१ : विवाह संती वयाचा कायदा.
* १८९२ : कौन्सिल सुधारणा कायदा संत.
* १८९३ : महात्मा गांधी वकिलीच्या कामानिमित्त द.आफ्रिकेत
* १९०० : ङ्कमित्रमेळाङ्क ही क्रांतिकारी संघटना स्थापन.
* १९०४ : अभिनव भारतची स्थापना
* १९०५ : बंगालची फाळणी व रशिया-जपान युद्ध.
* १९०६ : राष्ट्रीय सभेच्या चतुःसूत्रीची घोषणा.
* १९०६ : मुस्लीम लीगची स्थापना.
* १९०६ : बारींद्रकुमार घोष-भूपेन्द्रनाथांचे युगांतर वृत्तपत्र.
* १९०६ : गांधीजीचा द. आफ्रिकेत अन्यायाविरुद्ध सत्याग्रह
* १९०७ : भारतीय राष्ट्रीय सभेत फूट.
* १९०८ : लो. टिळकांना सहा वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा.
* १९०९ : मोर्ले- िमंटो सुधारणा.
* १९०९ : नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा खून.
* १९१५ : होरूल लीगची चळवळ.
* १९१५ : गांधींजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले.
* १९१६ : लखनौ करार.
* १९१७ : भारतमंत्री माँटेग्यू यांची घोषणा.
* १९१९ : माँटफर्ड कायदा.
* १९१९ : रौलट कायदा, जालियनवाला बागेतील हत्याकांड.
* १९२० : नागपूर अधिवेशनात असहकार चळवळीस मंजुरी.
* १९२१ : ब्रिटनचे राजपुत्र भारतात आले.
* १९२२ : चौरीचौरा येथे असहकार चळवळीत  िहंसा
* १९२२ : राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना.
* १९२३ : झेंडा सत्याग्रह.
* १९२४ : हदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनङ्कची स्थापना.
* १९२७ : बार्डोली सत्याग्रह
* १९२७  : मार्च : महाड सत्याग्रह.
* १९२८ : हिंदुस्थान  सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन
* १९२८ : सायमन कमिशनचे भारतात आगमन, नेहरू  रिपोर्ट
* १९२८ : गोवा काँग्रेस कमिटीची स्थापना.
* १९३० : पोर्तुगाल शासनाने वसाहतीचा कायदा संत केला.
* १९३० : क्रांतिकारकांचा चितगाव पोलीस शस्त्रागारावर हल्ला.
* १९३० : एप्रिल ६ : दांडी येथे मिठाचा कायदा मोडला.
* १९३१ : गांधी-आयर्विन करार.
* १९३१ मार्च २९ : राष्ट्रीय सभेचे कराची अधिवेशन.
* १९३१ ऑगस्ट १५ : गांधीजी दुसèया गोलमेज परिषदेत भाग घेण्यासाठी इंग्लंडला गेले.
* १९३१ : भगतqसग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी.
* १९३२ : वीणा दास ने बंगालच्या गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या.
* १९३२ : रॅम्से मॅक्डोनॉल्डकडून जातीय निवाडा घोषित
* १९३२ : सप्टेंबर २० : येरवडा तुरुंगात गांधीजींचे उपोषण.
* १९३२ : सप्टेंबर २५ : गांधीजी व डॉ. आंबेडकर यांच्यात पुणे करार
* १९३४ : समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना.
* १९३५ : गव्हर्नेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट मंजूर.
* १९३६ : ऑगस्ट : डॉ. आंबेडकरांचा स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन
* १९३६ : राष्ट्रीय सभेचे फैजपूर अधिवेशन.
* १९३७ : १९३५ च्या कायद्यानुसार निवडणुका.
* १९३८ : हैद्राबाद स्टेट काँग्रेसची स्थापना.
* १९३९ : सप्टेंबर ३ : दुसèया महायुद्धाला सुरुवात.
* १९३९ :  नोव्हेंबर १ : काँग्रेसच्या प्रातिक सरकारांचे राजीनामे.
* १९३९ मे : सुभाषचंद्र बोस- फॉर्वर्ड ब्लॉक गटाची स्थापना
* १९४० : उधमसिंग याने मायकेल ओडवायरचा वध केला.
* १९४० : ऑगस्ट १७ : वैयक्तिक सत्याग्रहाला सुरुवात.
* १९४०  मार्च : राष्ट्रीय सभेचे रामगढ अधिवेशन.
* १९४०  मार्च : क्रिप्स मिशन भारतात आले.
* १९४२ ऑगस्ट ८ : ङ्कछोडो भारतङ्कचा ठराव संत.
* १९४३ ऑक्टोबर २१ : आझाद हिंद सरकार स्थापन.
* १९४३  नोव्हेंबर : जपानने अंदमान व निकोबार ही भारतीय बेटे आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली.
* १९४४  मे : आझाद qहद सेनेने ङ्कमॉवडॉकङ्क हे आसाममधील ठाणे qजकले व भारतीय भूीवर पाय ठेवला.
* १९४५  ऑगस्ट १८ : विमान अपघातात सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू.
* १९४५ : वेव्हेल योजनेवर विचार करण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांची बैठक.
* १९४५ : मुंबईत गोवा यूथ लीग या संघटनेची स्थापना.
* १९४६ : डॉ. टी. बी. कुन्हा यांना भाषणबंदीचा हुकूम मोडल्याबद्दल गोव्यात ८ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा.
* १९४६  : मार्च १५ : लॉर्ड अ‍ॅटली यांनी ब्रिटिश पार्लेंटपुढे भारताविषयीचे धोरण स्पष्ट केले.
* १९४६  जुलै : संविधान समितीसाठी भारतात निवडणुका.
* १९४६  ऑगस्ट १६ : बॅ. जिना यांचा आपल्या अनुयायांना ङ्कप्रत्यक्ष कृतिदिनङ्क पाळण्याचा आदेश.
* १९४६  सप्टेंबर २ : पं. जवाहरलाल नेहरूंनी हंगामी सरकार
* १९४६ : घटना समिती अस्तित्वात आली.
* १९४६  फेब्रुवारी १८ : मुंबई येथील ङ्कतलवारङ्क या ब्रिटिश युद्धनौकेवर भारतीय सैनिकांचा उठाव.
* १९४७  फेब्रुवारी २८ : पंतप्रधान अ‍ॅटली यांनी ब्रिटनचे भारताविषयीचे धोरण घोषित केले.
* १९४७  जून ३ : माउंटबॅटन योजनेची घोषणा

GIF (Video) इमेज तयार करा

GIF (Video) इमेज तयार करा

व्हाट्सअपमधे GIF (Video) इमेज तयार करा 
1) प्रथम आपले व्हाट्सअप ओपन करून  आपण ज्यांना इमेज पाठवणार आहात त्याचे नाव सिलेक्ट करा.
2) त्यानंतर gallery मधील  विडीओ मधून कोणताही एक विडियो सिलेक्ट करा.
3) आता हा व्हीडीओ सेंड करण्यापूर्वी ६ सेकंद किंवा त्यापेक्षा कमी लांबीचा करून घ्या 
4) ज्यावेळी तो ६ सेकंद वा त्यापेक्षा कमी लांबिचा होईल  त्याचवेळी उजव्या कोपऱ्यात वरील बाजूस विडिओ  कॅमेराचे चिन्ह जावून तेथे GIF असे नाव  दिसेल.त्यावर क्लिक करा.
5) विडिओ कॅमेरा चे चित्र जाईल व तिथे GIF असे नाव येईल.
6) आता तुम्ही  ही GIF इमेज सेंड करण्यासाठी  तयार आहे.

आपल्या मोबाइलमध्ये दुसऱ्यांचे Whatsapp कसे सुरु कराल

आपल्या मोबाइलमध्ये  दुसऱ्यांचे Whatsapp कसे सुरु कराल
सर्वप्रथम WhatsScan for Whatsapp हे 8.37 Mb चे आपल्या फोनमध्ये डाऊललोड करून इन्स्टॉल करा.
आपल्या मोबाइलमध्ये अॅप ओपन केल्यावर English भाषेची  निवडा करा. व् त्यानंतर तुम्हाला पासवर्ड विचारले जाईल तो तुमच्या पसंतीचा टाका.
यानंतर तुमच्या मोबाइलमध्ये क्यूआर कोड येईल.
ज्याचे व्हॉट्सअॅप तुम्हाला उघडायचे आहे, त्याच्या फोनमधील whatsapp open करावे.
उजव्या बाजूच्या तीन ठिब वर click करुन whatsaap web निवडावे।त्या ठिकाणी येणाऱ्या कोडने आपल्या मोबाइल मधील कोडला स्कॅन करावे।
कोड स्कॅन करताच दुसऱ्याचे व्हॉट्सअॅप तुमच्या फोनमध्ये सुरू होईल.
ज्याचे व्हॉट्सअॅप तुम्ही उघडले आहे त्याचे सर्व मॅसेजेस तुम्ही वाचू शकाल.या व्हॉट्सअॅपवरील त्या व्यक्तीच्या चॅट लिस्टमधील लोकांसोबत तुम्ही चॅट करू शकता.
यानंतर अकाउंट लॉगआउट करायचे असल्यास अॅपच्या मेनू बारमध्ये जाऊन तुम्ही लॉगआउट करू शकता.
स्त्रोत : whatsapp

Whatasapp Messages save process

व्हाट्सअॅप मेसेज सेव्ह करा

■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
Wps office हे अप्लिकेशन प्ले स्टोर वरून डाऊनलोड करा.या अप्लिकेशन च्या मदतीने तुम्ही सर्व pdf file, ppt वाचू शकता,पाहू शकता तसेच व्हाट्सअॅप वरील मेसेज सेव्ह करू शकता
मागील पोस्टमध्ये आपण WPS Office ऍपच्या सहाय्याने pdf कशी तयार करावी हे पहिले, आज याच ऍपच्या मदतीने व्हाट्सपवर आलेली महत्वपूर्ण माहिती कायमस्वरूपी कशा प्रकारे जतन करता येते व सदैव संग्रही कशी ठेवता येते हे पाहूया
व्हाट्सअॅप वरील मेसेज कसे सेव्ह करावे ?
व्हाट्सअॅप वर खुप महत्वाचे मँसेज येत असतात . एवढे सर्व मँसेज कुठे सेव्ह करावे हा तुम्हाला नेहमीच पडणारा प्रश्न आहे. आज त्याचे उत्तर तुम्हाला मिळणार आहे.
WPS Office नावाचे अतिशय सुंदर अॅप गुगल प्ले- स्टोर वर आहे. ते डाउनलोड करा.
यात Pdf, word, Excel, power point सर्व फॉर्मट सपोर्ट होतात
सेव्ह करण्याची पध्दत :
● तुम्हाला जो मँसेज जतन करुन ठेवायचा आहे त्या मँसेजवर काही क्षण बोट दाबुन धरा मँसेज फिक्कट निळा होइल व तुमच्या मोबाईल स्क्रिनच्या वरील बाजुस उजव्या कोपऱ्यात छोटा आयत दिसेल. त्या आयताला स्पर्श करा. आता तुमचा मँसेज कॉपी होईल.
● WPS OFFICE हे अँप ओपन करा. केल्यावर तुम्हाला असे चिन्ह दिसेल
या चिन्हावर क्लीक केल्यावर तुम्हाला खालील चार पर्याय दिसतील
1) new spreadsheet
2) new presentation
3) new memo
4) new documents
वरील चार पर्यायांपैकी new documents वर क्लीक करा तुम्हाला Blank व custom templates हे दोन पेज दिसतील
Blank वर क्लीक करा.

word format चे पेज ओपन होइल.

या पेजवर जावुन काही क्षण पेजवर बोट दाबुन धरा.

तुम्हाला select = select all = paste
हे तीन पर्याय दिसतील.
पैकी paste हा पर्याय निवडी व paste ला क्लीक करा.
तुमचा मँसेज कॉपी झाला.

याच स्क्रिनवर खालच्या भागात मधोमध tool हे अॉप्शन आहे. त्यावर क्लीक करा.

तुम्हाला save as असे अॉप्शन दिसेल त्यावर क्लीक करा.

आता तुम्हाला
phone
SD card
my documents
असे तीन पर्याय दिसतील शक्यतो SD card (memory card) हाच पर्याय निवडा.
Memory Card नसेल तर phone ( phone memory) हा पर्याय निवडा.

तुमच्या फाइलला मनपसंत नाव द्या. तुमची माहिती कायमस्वरुपी सेव झाली.
तुमच्या माहितीचे ई-पुस्तक तयार झाले.
आता पुन्हा याच ई-पुस्तकात नवीन मँसेज सेव करायचा असेल तरपुन्हा सांगितल्यानुसार कॉपी करा.

तुमच्या मोबाईलच्या
file browser मध्ये जाउन तुम्ही सेव केलेली फाइल शोधा

क्लीक करुन else office मध्ये ओपन करा.

ई-पुस्तक ओपन होइल.

याच स्क्रिनवर खालच्या उजव्या बाजुस keyboard हा टँब दिसेल. त्यावर क्लीक करा.

Mobile keyboard ओपन होइल.

Keyboard वरील enter चे बटन दाबुन स्क्रिनवरील कर्सर खाली आणा.

वर सांगितल्यानुसार पुढील सर्व कृती करा.

अशा रीतीने तुम्ही दररोजचे महत्वपूर्ण मँसेज कायमस्वरुपी सेव करु शकता.

डेटा केबल किंवा ओटीजी केबल द्वारे ही फाईल कम्प्युटर वर कायमस्वरूपी सेव ठेवु शकता
तेही अतीशय कमी जागेत
mb मध्ये नाही kb मध्ये.

Adhar

आधारकार्ड अपडेट करा

१. प्रथम https://uidai.gov.in/ या बेवसाईटवर जा.
२. 'Update Your Aadhaar Card' या टॅबवर क्लिक करा.
३. नवं पेज उघडल्यानंतर तुम्ही दोन पद्धतीनं आधार कार्डावरील चुका दुरुस्त करू शकता.
पहिली पद्धत म्हणजे फॉर्म डाऊनलोड करून ऑफलाईन पद्धतीने आणि दुसरी म्हणजे ऑनलाईन पद्धतीने.
४. 'Fill up 4-Step Online Request' च्या खाली चार स्टेप दिल्या आहे. त्यातील 'Update Aadhaar Data' या ऑप्शनवर क्लिक करा.
५. नवं पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाल तीन प्रश्न दिसतील. आणि त्यांची उत्तरंही. 
(१) ज्यांच्याकडे मोबाईल आहे ते आपलं आधार कार्ड अपडेट करू शकतील. व्यक्ती आपलं नावपत्तालिंग,जन्मदिवसमोबाईल क्रमांक आणि ईमेल या पोर्टलच्या मदतीनं अपडेट करू शकतात
(२) डिटेल्ससाठी दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरासाठी 'click here'  वर क्लिक करा.
(३) अपडेट रिक्वेस्टसोबत तुम्हाला कोणती कागदपत्रं ऑनलाईन पाठवायचीत त्यांची माहिती तुम्हाला तिसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात मिळेल.
६. यानंतर तुम्हाला 'To submit your update/ correction request online please' च्या समोर 'Click Hereवर क्लिक करावं लागेल.
७. यानंतर 'Aadhaar Self Service Update Portal' ओपन होईल. तिथे तुम्हाला अगोदर ज्या आधार कार्ड वरील माहितीची सुधारणा करावयाची आहे त्या आधार कार्ड वरील '12 अंकांचा आधार क्रमांक' टाकावा लागेल. 
८. त्यानंतर  टेक्स्ट व्हेरिफिकेशन कोड टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलवर 'OTP' चा मेसेज येईल.
९. त्यानंतर तुम्हाला तुमचं नावलिंगजन्मतारीखपत्ता,मोबाईल क्रमांकईमेल आयडी यातील जी माहितीमध्ये बदल करावयाचा आहे त्यावर क्लिक करा
१०. 'Data Update Request'  ओपन झाल्यानंतर त्यावर तुम्हाला तुमची माहिती भरावी लागेल.
११. सबमिट केल्यानंतर तुम्हाला सगळी माहिती एका पानावर दिसेल, त्यात काही चुका असल्यास त्या दुरुस्त करा.
१२. सबमिट केल्यानंतर  'Document Upload'  चा भाग समोर येईल. इथे तुम्ही तुमच्या कागदपत्रांचे फोटो किंवा स्कॅन कॉपी अपलोड करू शकता.
१३. तिथेच तुम्हाला बीपीओ सर्विस प्रोव्हायडरचं नाव सिलेक्ट करावं लागेल.
१४. यानंतर तुम्हाला मोबाईलवरही एक मॅसेज येईल, या मॅसेजमध्ये असलेल्या URN क्रमांकानं तुम्ही तुमची रिक्वेस्टची स्थिती पाहू शकता. 
आधार कार्डवरील माहितीत जसे की नाव, जन्मतारीख, पत्ता, मोबाइल नंबर किंवा आणखी इतर काही बदल करायचा असेल तर हे सर्व आपण कोठेही सायबर कॅफे किंवा इतर ठिकाणी न जाता व एकही पैसा खर्च न करता घरबसल्या काही मिनिटात ऑनलाईन पद्धतीने करू शकता.

इंटरनेट बँकिंग NEFT / RTGS / IMPS

इंटरनेट बँकिंग NEFT / RTGS / IMPS

जाणून घ्या NEFT आणि RTGS मध्ये नेमका फरक काय ?
Difference Between IMPS, NEFT, RTGS
ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना तुम्ही नेहमी पाहत असाल की आपल्याला NEFT आणि RTGS हा पर्याय दाखवतो. पण कधी तुम्ही विचार केलाय का, काय आहे हे NEFT आणि RTGS? त्याचं महत्त्व काय? आणि नेमका त्यांच्यामधील फरक काय? चला तर जाणून घेऊया या सर्व प्रश्नांची उत्तरे!
भारतात पैसे पाठवणे प्रक्रिया रिजर्व बँक ऑफ इंडियाच्या देखरेखी खाली चालते. सध्या भारतात विविध प्रकारच्या पैसे पाठवणे प्रक्रिया अस्तित्वात आहेत, ज्यातील प्रमुख प्रक्रिया आहेत-
१. National Electronic Fund Transfer – NEFT
२. तात्काळ पैसे पाठवणे (Real Time Gross Settlement – RTGS
३. Immediate Payment Service – IMPS
आपण आता या तिन्ही प्रक्रियांविषयी स्वतंत्रपणे जाणून घेऊया:
१. नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (NEFT)
ही भारतातील सर्वात प्रमुख पैसे हस्तांतरण प्रणालीपैकी एक आहे. ही प्रणाली नोव्हेंबर २००५ मध्ये सुरु करण्यात आली. या पद्धतीने पैसे लगेच ट्रान्सफर होत नाहीत, या प्रणालीमध्ये प्रत्येक तासाचा टाइम स्लॉट बनवलेला असतो आणि त्यानुसार पैसे दुसऱ्याला पाठवले जातात. हे इलेक्ट्रॉनिक संदेशाच्या माध्यमाने वापरले जाते. ही सुविधा देशाच्या ३०००० बँकांमध्ये उपलब्ध आहे.
२. रीअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS)
भारतीय RTGS प्रणाली महिन्याच्या केवळ १६ दिवसात देशाच्या जीडीपी एवढी देवाण – घेवाण करते. RTGS च्या माध्यमातून मोठमोठी देवाणघेवाण केली जाते. देशातील ९५% देवाणघेवाण याच प्रणाली मधून होते. ही प्रक्रिया जगात सर्वात जास्त वापरली जाणारी प्रक्रिया आहे १९८५ पर्यंत केवळ ३ देश ही पद्धत वापरत असतं, पण आज  जगातील १०० पेक्षा जास्त देश या प्रणालीचा वापर करतात. RTGS प्रणालीच्या माध्यमातून पैसे लगेच हस्तांतरीत करता येतात. या पद्धतीमध्ये OK बटण दाबल्यावर लगेच पैसे समोरच्याच्या खात्यामध्ये जमा होतात.
३. इमीडेट पेमेंट सर्विस (IMPS)
ही सेवा भारतामध्ये २२ नोव्हेंबर २०१० रोजी सार्वजनिकरीत्या सुरु करण्यात आली होती. या सेवेमार्फत एका बँक खात्यामधून दुसऱ्या बँक खात्यामध्ये पैसे कधीही पाठवता येऊ शकतात. मोबाईलच्या माध्यमातून देखील या सेवेचा वापर करता येतो. एकीकडे NEFT आणि RTGS च्या वापरावर मर्यादा आहे, तर दुसरीकडे IMPS चा वापर मात्र दिवसाच्या २४ तासांत कधीही आणि सुट्टीच्या दिवशीही करता येतो. ह्या सेवेचे व्यवस्थापन NationalPayment Corporation Of India (NPCI) द्वारे केले जाते.
NEFT आणि RTGS मध्ये काय फरक आहे?
१. NEFT च्या माध्यमाने छोटे बचत खाते धारक पैसे हस्तांतरीत करतात. तर RTGS चा उपयोग मोठमोठ्या उद्योगसंस्था आणि कंपन्या करतात.
२. NEFT मधून किमान पैसे पाठवण्याची मुभा असते, परंतु RTGS मधून कमीत कमी २ लाख रुपये हस्तांतरीत करणे अनिवार्य असते.
३. NEFT मधून पैसे हस्तांतरीत होण्यासाठी वेळ लागतो, पण RTGS मधून पैसे लगेच हस्तांतरीत होतात.
४. NEFT च्या माध्यमातून बँकेच्या कार्यालयीन वेळातच पैसे ट्रान्सफर करता येतात. RTGS मध्ये लगेचच पैसे ट्रान्सफर होतात पण त्यादिवशी बँक चालू असणे गरजेचे असते.
५. ट्रान्सफरसाठी आकारण्यात येणारे शुल्क :
NEFT मध्ये आकारण्यात येणारे शुल्क
१ लाखांपर्यंत आकारण्यात येणारे शुल्क:- ५ रुपये + सेवा कर
१ लाखापेक्षा जास्त आणि २ लाखांपेक्षा कमीसाठी आकारण्यात येणारे शुल्क :
१५ रुपयापेक्षा जास्त नाही + सेवा कर
२ लाखापेक्षा जास्त पैसे पाठवण्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क :
२५ रुपयापेक्षा जास्त नाही+सेवा कर
६. RTGS मध्ये लागणारे शुल्क :
२ लाख रुपये ते ५ लाखांपर्यंत देवाणघेवाण करण्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क :
प्रत्येक ट्रान्सफरला कमाल ३० रुपये
५ लाख रुपयांपेक्षा जास्तची देवाणघेवाण करण्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क :
प्रत्येक ट्रान्सफरला कमाल ५५ रुपये
स्त्रोत : Whatsapp

OTG cable

OTG केबलचे उपयोग

KEYBOARD मोबाईलला जोडा 
OTG द्वारे तुम्ही कीबोर्ड मोबाइल ला कनेक्ट करू शकता OTG मोबाइलला कनेक्ट करा व OTG च्या USB पोर्ट ला कीबोर्ड USB कनेक्ट करा आता तुम्ही TYPE करू शकता कीबोर्ड ने मोबाईल वर याचा उपयोग तेव्हा होतो जेव्हा तुम्हाला जास्त मजकूर TYPE करायचा असेल किंवा मोठा मेल TYPE करायचा असेल.
माऊस मोबाईलला जोडा 
OTG द्वारे तुम्ही मोबाइलला माऊस जोडू शकता. यासाठी OTG मोबाइलला जोडा व त्या OTG USB ला माऊस USB जोडा या नंतर तुम्ही माऊस ने मोबाईल OPERATE करू शकता.
USB फॅन मोबाईलला जोडा
OTG केबल द्वारे तुम्ही मोबाईल ला USB फॅन जोडू शकता बाजारात 60 पासून 300 रुपयापर्यंत USB फॅन मिळतात.या USB फॅन ची हवा हि उत्तम येते व या द्वारे गरम होणारे मोबाईल सुद्धा थंड करता येतात.
कार्ड रीडर मोबाइलला जोडा 
OTG ने मोबाइलला कार्ड रीडर जोडता येते. यासाठी OTG मोबाइलला कनेक्ट करा व त्यानंतर कार्ड रीडर OTG ला जोडा आता तुम्ही डेटा कॉपी पेस्ट DELETE करू शकता.
GAME कंट्रोलर मोबाइलला जोडा 
आपले आवडते Game आपण मोबाइल वर खेळतो पण आपली बोटे त्याने दुखत असतात.अशा वेळी आपण मोबाइलला game console attach करू शकतो यासाठी आपल्याला OTG ला GAME CONSOLE USB ATTACH करावा लागेल. CONSOLE वरून मनमुराद गेमिंग चा आनंद घेऊ शकता.
USB LIGHT  मोबाइलला जोडा
Otg केबल ने आपण मोबाईल ला usb light जोडू शकतो यासाठी otg कनेक्ट करून त्या otg ला usb light जोडा मोबाईल फ्लॅश light पेक्षा जास्त चांगला प्रकाश तुम्हाला मिळेल.
Lan Cable मोबाइलला जोडा
ब्रॉडबँड connection जर डायरेक्ट मोबाईल ला कनेक्ट करायचे असेल तर otg द्वारे आपण ते करू शकतो प्रथम मोबाइलला otg जोडा व otg ला lan केबल जोडा यानंतर ब्रॉडबँड पिन lan केबल ला जोडा अश्या प्रकारे wifi व डेटा connection बंद होऊन मोबाईल मध्ये नेट सर्विस आपण वापरू शकतो.
हार्ड डिस्क मोबाइलला जोडा
Otg केबल ने आपण 500 gb 1 tb 2 tb हार्ड डिस्क मोबाईल ला कनेक्ट करू शकता डेटा कॉपी पेस्ट delete करू शकता.
DSLR 
Camera चा dslr आपण otg ने ऑपरेट करू शकतो यासाठी प्ले स्टोर वरून फक्त एक dslr डॅशबोर्ड अप्लिकेशन घ्यावे लागेल
ऑडिओ साऊंड कार्ड मोबाइलला जोडा
ऑडिओ आउटपुट सुद्धा otg ने करता येते यासाठी otg मोबाइलला कनेक्ट करून एक ऑडिओ कार्ड या otg ला कनेक्ट करू शकता यानंतर हेडफोन्स त्या ऑडिओ कार्ड ला जोडून music चा आनंद घेऊ शकता मोबाईल चा ऑडिओ आउटपुट डेड झाल्यास याचा चांगला उपयोग बाजारात असे ऑडिओ कार्ड उपलब्ध आहेत.
OTG ने मोबाईल चार्जिंग
तुमच्या मोबाईल ने दुसऱ्या मोबाइलला चार्ज करता येते या साठी तुम्हाला फक्त otg मोबाईल ला कनेक्ट करायचे आहे व त्यानंतर त्या otg ला चार्जिंग केबल कनेक्ट करायची व त्या चार्जिंग केबल चे दुसरे टोक दुसऱ्या मोबाईल ला कनेक्ट करायचे दुसरा मोबाईल चार्ज व्हायला सुरुवात होते

Vdo making

व्हिडिओ तयार करा

!! शैक्षणिक व्हिडिओ तयार करुया !!
हल्लीच्या तंत्रस्नेही युगात व्हीडीओ तयार करण्यासाठी power director, kinemaster, viva video यासारखी एप्लीकेशन उपलब्ध आहेत , त्यापैकी viva video च्या मदतीने शैक्षणिक व्हीडीओ कसा तयार करायचा ते आपण पाहूया :
▶ Video मेकिंग चे दोन टप्पे आहेत
1) ईमेज video .
2) शैक्षणिक video
▶ आपल्या कडे viva video app असेल तर ठीक आहे नसेल तर play     store वरुन free viva video app डाऊनलोड करून घ्या
▶ Viva video ओपन करा
▶ Viva ओपन झाल्या नंतर वर दोन फोल्डर दिसतील एक edit व    
   slide show
▶ Slide show फोल्डर ओपन करा
▶ Slide show ओपन झाल्या नंतर photo फोल्डर दिसेल
▶ Photo फोल्डर ओपन करा .त्यावेळी मोबाईल मधील फाईली दिसू       लागतील
▶ ज्या फाईल मधे आपल्या शाळेतील photo आहेत ती फाईल ओपन    करा
▶ Photo सिलेक्ट करा .photo सिलेक्ट झाल्या नंतर खालील बाजूस        येतील .
▶ सिलेक्ट photo खालील बाजूस आले .किती सिलेक्ट झाले हा सुद्धा      आकडा आला असेल .नंतर वरील बाजूस Done आहे
▶ सर्व photo done करा
▶ Video बोर्ड येईल
▶ Vdo बोर्ड मधे theme ,music ,duration व edit हे चार फोल्डर            दिसतील
▶ प्रथम थीम ओपन करा .भरपूर थीम दिसतील .आपणास थीम 
   डाऊनलोड करावे लागतील .थीम वर बोट ठेवा आपोआप थीम
   डाऊनलोड होईल
▶ एक थीम निवडा .व क्लिक करा .त्या थीम चा vdo तयार होतो
▶ खूप छान छान थीम आहेत .एक छान थीम निवडा
▶ या नंतर दुसरा फोल्डर आहे music .music फोल्डर ओपन करा
▶ Music ओपन करा .खालील बाजूस एक छोटा चौकोन येईल त्या वर   क्लिक करा
▶ मोबाईल मधील music फोल्डर ओपन होईल
▶ मोबाईल मधील music फोल्डर ओपन झाल्या नंतर आपण    
   कोणतेही   
   गाणे या म्यूज़िक निवडा .व निवडल्या naतर add हा शब्द येईल त्या    वर क्लिक करा म्हणजे ते गाणे vdo वर जाईल.
▶ तिसरा फोल्डर आहे ड्यूरेशन ओपन करा
▶ आपल्या vdo ला वेळ लावणे गरजेचे आहे .प्रत्येक स्लाइड ला    
   कमीतकमी 5 सेकंदा चा वेळ फिक्स करा
▶ 4 था फोल्डर आहे अति महत्वाचा edit vdo चा आत्मा
▶ 4 च्या फोल्डर कडे सर्वांचे लक्ष असू द्या .कारण हा फोल्डर अति   
   महत्वाचा आहे
▶ Edit फोल्डर ओपन केल्या नंतर खाली अनेक फोल्डर येतात . 
▶ Edit मधे अनेक फोल्डर आहेत पण clip edit ,text व transition हे 
   महत्वाचे फोल्डर आहेत .याचा विचार करु
▶ Clip edit मध्ये नवीन clip or स्लाइड add करता येते
▶ दूसरे फोल्डर आहे text .महत्वाचे आहे .यातून आपण लिखाण करु 
   शकतो
▶ Text ओपन केल्या नंतर vdo च्या खालील बाजूस vdo रील दिसेल    ▶ आपणास vdo ला नाव कोठे द्यावे हे ठरवू
▶ सुरुवातील नाव देऊ
▶ थीम जाई पर्यंत रील पुढे सारा
▶ थीम संपेपर्यंत रील पुढे सारा आणि थांबा
▶ Vdo च्या खाली रील आहे रील च्या खाली add हा शब्द आहे .
▶ Add वर क्लिक करा आणि थांबा
▶ Add वर क्लिक केल्या नंतर अनेक फोल्डर येतात .
▶ Aa वर क्लिक करा
▶ Aa या फोल्डर वर क्लिक केल्या नंतर vdo var एक चौकोन दिसेल .    त्या मध्ये please title here असे असेल
▶ Please title here वर क्लिक करा .लिखाण करण्या साठी पेज येईल
▶ पेज वर शाळेचे or तुमचे नाव टाका
▶ मराठीत असेल तर अति उत्तम
▶ खाली ok हा शब्द आहे का क्लिक करा
▶ चौकोनाच्या आतील बाजूस नाव असेल बाजूला लाल रंगाचा अर्ध   
   गोल आहे
▶ त्या अर्ध गोला वर बोट ठेवून अक्षरे मोठी करा
▶ अक्षरे मोठी झाली का ?
▶ आता अक्षरांना कलर देवूया
▶ खालील बाजूस Aa बाजूस पांढरा अर्ध गोल आहे आत बारीक टिन्ब    टिन्ब आहे तो फोल्डर ओपन करा
▶ त्या मध्ये अनेक कलर आहेत जो कलर आवडतो त्या कलर वर    
   क्लिक करा म्हणजे अक्षरांना तो कलर मिळेल.
▶ वरील चिन्हावर क्लिक केल्या नंतर तसेच video च्या खालील    
   बाजूस एक चिन्ह दिसेल .वरील चिन्हावर क्लिक केल्या नंतर रील   
  पुढे सरकते ok   .video वर हे नाव किती वेळ ठेवणार आहे हे ठरवा.    प्रथम आपणवरील चिन्हावर क्लिक करा video खाली तसेच चिन्ह     असेल थोड्या वेळेनंतर खालील चिन्हावर क्लिक करा .video थांबतो   रील थांबते .नंतर थांबा.
▶ एक स्लाइड संपण्यास 5 सेकंद लागतो .एका स्लाइड पर्यंत नाव 
   ठेवा
▶ एक स्लाइड संपताच video च्या खाली ✅हे चिन्ह आहे क्लिक करा       vdo थांबेल.
▶ नंतर video च्या वर ✅हे चिन्ह दिसेल त्या वर क्लिक करा म्हणजे      
   तुमचे  नाव video वर फिक्स होईल.
▶ अशा पद्धती ने दोन तीन वेळा कृती करा म्हणजे तुमचे सर्व नाव    
   फिक्स    
   होईल .videoतयार होईल.
▶ अजून एक फोल्डर आहे .ते म्हणजे transition ओपन करा
▶ Videoमधे किती इमेज आहेत .त्यांना स्लाइड म्हणतात .त्या स्लाइड    बदलन्यासाठी आकार कोणताही आकार द्या .म्हणजे तुमचा video      तयार    झाला .
▶ तो video draft मधे सेव करा.
▶ Draft मध्ये सेव झाल्या नंतर तो video मोबाईल च्या gallery मध्ये      येवू शकत नाही .त्या साठी शेअर वर क्लिक करा म्हणजे    
   exporting होईल व gallery मध्ये येईल.